सुरेश भटांची गझल : एक संवाद

"मधाळ कोमल शब्दांत आदिम शारीर भाव आणि मनाचे कोमल बंध नाजूकपणे चित्रित करण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या काव्यात आढळते तसेच अनुदार समाजव्यवस्थेच्या विरुद्ध शब्दांचे शस्त्र परजण्याची शक्तीही आढळते. पण अट्टाहासाने स्वीकारलेल्या सामाजिक बांधीलकीतील तत्त्वज्ञानाचा उरबडवा प्रसार आणि प्रचार करण्याची आसक्ती मात्र त्यांनी अगदी सहजगत्या टाळली आहे. त्यांची कविता खऱ्या अर्थाने माणसांची कविता आहे.''

समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे ह्यांनी 'महाराष्ट साहित्य पत्रिके'साठी घेतलेली ही प्रदीर्घ मुलाखत.

Taxonomy upgrade extras: