भटांवरचे लेखन

भटांवरचे लेखन

सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य

'कविता ही बहुरुपिणी आहे' हे वाक्य 'कुसुमाकर' सारख्या कवितांना प्राधान्य देणा-या मासिकाच्या वाचकांना, सांगण्याची गरज नाही; तरी सुद्धा लिहिले आहे. कविता, गीत, लावणी, पोवाडा, अभंग, ओवी (अगदी आरती सुद्धा) कवितेचीच रूपे आहेत. त्यातलेच एक रूप, एक आकृतिबंध (फॉर्म) म्हणजे गझल.

तुकारामांनंतरचा शब्दपूजक कवी : सुरेश भट

तुकारामांनंतर सुरेश भट हा पहिला कवी आहे की, ज्याने कवी म्हणजे आकाशातून टपकणारी दैवी विभूती वगैरे नसून शब्दसाधना आणि समाजाविषयी कळकळ यातून त्याला कवी व्हावे लागते, हा विचार दिला; अन्यथा कवी म्हणजे स्वयंभू अवतार, अशीच भूमिका लोकांनी व स्वतः कवींनीही समाजात प्रसृत केली होती.

Taxonomy upgrade extras: 

Pages