पूजा
Posted by सुनेत्रा सुभाष on Monday, 5 January 2009तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
गझल:
देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढसुद्धा आगलावे !
गझल
तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
कळू लागले
आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले
जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?
नकोच जाऊ तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
जखमेवरती मीठ चोळूनी खोटेखोट
रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे
पहिल्यासारखे