सुरेश भटांची कविता

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे. मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

Pages